जमीन क्षारपट झाली आहे, सामू वाढला आहे, सुपीकता कशी वाढवायची, हे आहेत पाच सोपे उपाय.Land Record Agriculture News
Land Record Agriculture News : शेतातील पिकांना पाण्याचा, रासायनिक खतांचा अतिवापर होत असल्याने महाराष्ट्रातील जमिनी क्षारपट होत चालल्या आहेत. जमिनीचा सामू (PH) वाढत आहे, त्यामुळे जमिनी नापिकीच्या उंबरठ्यावर आलेल्या असुन कोणत्याही पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. जमिनी नापिक होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. जल, जमीन आणि हवामान हे घटक … Read more